Category: पालघर

लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत; वसई-विरार महापालिका पत्रकार संघ स्थापन.

वसई-विरार: डिजिटल ते प्रिंट; सर्व पत्रकार एकाच छताखाली! वसई: वाढत्या नागरीकरणासोबतच गुंतागुंतीच्या होत चाललेल्या वसई-विरार उपनगरातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी अखेर ‘वसई विरार महापालिका पत्रकार…

पुरोगामी विचारांचा जागर; संयुक्त जयंती उत्सवाचा जल्लोष

डॉक्टर, वकील अन् गुणवंतांचा गौरव; महिला सक्षमीकरणाच्या जागरणाने ‘संयुक्त जयंती उत्सव’ ठरला नेत्रदीपक ​ ​वसई/नालासोपारा: (राजेश जाधव) :- कायद्याच्या चौकटीत राहून आणि पुरोगामी विचारांची कास धरून, आंबेडकर चळवळीच्या वतीने आयोजित…

पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतिबिंब! मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीने नालासोपाऱ्यातील भीमजयंती ठरली प्रेरणादायी.

नालासोपारा (वसीम अहमद शेख ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेली बंधुत्वाची संकल्पना आज नालासोपाऱ्यात प्रत्यक्ष कृतीत उतरलेली पाहायला मिळाली. निमित्त होते बाबासाहेबांच्या जयंतीचे. नालासोपारा पूर्व येथील…

शिव-भीम सामाजिक समता अभियानाचा ‘विजयरथ’ पालघरमध्ये धडकणार; प्रजा सुराज्य पक्षाचे नियोजन

​वसई-पालघर: पुरोगामी विचारांची मशाल हाती घेतलेल्या प्रजा सुराज्य पक्ष आणि राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ‘शिव-भीम जन्म महोत्सव अंतर्गत सामाजिक समता अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. ४ एप्रिल…

पावसाळ्यात शहरे तुंबणार नाहीत याची काळजी घ्या; वसई-विरार आयुक्तांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

प्रतिनिधी, वसई ​दरवर्षी पावसाळ्यात वसई-विरारकरांच्या पाचवीला पुजलेला पाणी साचण्याचा प्रश्न यंदा गांभीर्याने घेण्यात येत आहे. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, महापालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात…

कामगारांच्या लढ्यासाठी वज्रमुठ बांधा; ‘युवाशक्ती’च्या व्यासपीठावरून रुबीना मुल्ला यांचे थेट आवाहन

​वसई: “भविष्यात कामगार वर्गासमोर उभी ठाकणारी आव्हाने आणि प्रशासकीय अनास्थेमुळे भरडला जाणारा सामान्य नागरिक, या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आता विखुरलेले संघटन एकवटणे काळाची गरज आहे. सरकारने कामगार धोरणांबाबत घेतलेले…

नारीशक्तीचा जागर! विरारमध्ये ‘माणूसकी फाऊंडेशन’तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

विरार: प्रतिनिधी‘स्त्री’ म्हणजे केवळ चूल आणि मूल नाही, तर ती समाजाच्या प्रगतीचा कणा आहे. हाच पुरोगामी विचार जपत विरारमध्ये माणूसकी फाऊंडेशनच्या वतीने ‘नारीशक्ती सन्मान पुरस्कार’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.…

वसई-विरार पालिकेचा ‘वापर आणि फेकून द्या’चा डाव?कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत; विशेष महासभेकडे लक्ष

वृत्तसेवा, विरार :कोविडच्या काळजी काळोखात जिवाची पर्वा न करता शहराला सावरणारे कंत्राटी डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी आज स्वतःच्या हक्कासाठी महापालिकेच्या दारात उभे आहेत. ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वाची पायमल्ली…

वसई-विरार पालिकेच्या घनकचरा विभागात ‘वशिलेबाजी’चा कचरा?

आरोग्य निरीक्षकांच्या नियुक्तीत दुजाभाव; एकाच महिला अधिकाऱ्यावर मुख्यालयाची मेहेरनजर ​ प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यपद्धती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आरोग्य निरीक्षकांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रीय (Field) पदावर…

संघर्षातून सावरलेल्या ‘कर्तृत्वा’चा जागर; विरारमध्ये ‘नारी शक्ती’ सन्मान सोहळा

प्रतिनिधी, वसई-विरार ​आयुष्याच्या वाटेवर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, केवळ स्वत:चेच नव्हे तर समाजाचेही अस्तित्व सिद्ध करणाऱ्या महिलांच्या जिद्दीला आता हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…