Category: शहर

लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत; वसई-विरार महापालिका पत्रकार संघ स्थापन.

वसई-विरार: डिजिटल ते प्रिंट; सर्व पत्रकार एकाच छताखाली! वसई: वाढत्या नागरीकरणासोबतच गुंतागुंतीच्या होत चाललेल्या वसई-विरार उपनगरातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी अखेर ‘वसई विरार महापालिका पत्रकार…

पुरोगामी विचारांचा जागर; संयुक्त जयंती उत्सवाचा जल्लोष

डॉक्टर, वकील अन् गुणवंतांचा गौरव; महिला सक्षमीकरणाच्या जागरणाने ‘संयुक्त जयंती उत्सव’ ठरला नेत्रदीपक ​ ​वसई/नालासोपारा: (राजेश जाधव) :- कायद्याच्या चौकटीत राहून आणि पुरोगामी विचारांची कास धरून, आंबेडकर चळवळीच्या वतीने आयोजित…

पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतिबिंब! मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीने नालासोपाऱ्यातील भीमजयंती ठरली प्रेरणादायी.

नालासोपारा (वसीम अहमद शेख ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेली बंधुत्वाची संकल्पना आज नालासोपाऱ्यात प्रत्यक्ष कृतीत उतरलेली पाहायला मिळाली. निमित्त होते बाबासाहेबांच्या जयंतीचे. नालासोपारा पूर्व येथील…

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंजिनीअर्स असोसिएशनतर्फे विनम्र अभिवादन

​पुणे: प्रतिनिधी | शंकर जोग ​भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनीअर्स असोसिएशन, पुणे’ च्या वतीने…

​“फ्लेक्सवर कार्यकर्त्यांचे फोटो शोधण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार वाचा”; ॲड. संदीप केदारे यांनी मांडले परखड मत.

काळेवाडीत वैचारिक उत्सवाचा जागर’; उत्कर्ष सोशल फाउंडेशनचा उपक्रम ठरतोय पथदर्शक! ​काळेवाडी (प्रतिनिधी): भीमजयंतीचा उत्साह सध्या सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात शुभेच्छांचे मोठमोठे फ्लेक्स झळकत आहेत. मात्र, या भाऊगर्दीत अनेकदा…

शिव-भीम सामाजिक समता अभियानाचा ‘विजयरथ’ पालघरमध्ये धडकणार; प्रजा सुराज्य पक्षाचे नियोजन

​वसई-पालघर: पुरोगामी विचारांची मशाल हाती घेतलेल्या प्रजा सुराज्य पक्ष आणि राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ‘शिव-भीम जन्म महोत्सव अंतर्गत सामाजिक समता अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. ४ एप्रिल…

पावसाळ्यात शहरे तुंबणार नाहीत याची काळजी घ्या; वसई-विरार आयुक्तांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

प्रतिनिधी, वसई ​दरवर्षी पावसाळ्यात वसई-विरारकरांच्या पाचवीला पुजलेला पाणी साचण्याचा प्रश्न यंदा गांभीर्याने घेण्यात येत आहे. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, महापालिका आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात…

पुरोगामी विचारांचे मंथन: ‘ABCD’ वर्गीकरण आणि जनगणनेतील नोंदणीबाबत आज ऑनलाईन ‘खुली चर्चा’

​प्रतिनिधी /मुंबई: भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, राज्यातील सामाजिक आणि घटनात्मक प्रश्नांवर ऊहापोह करण्यासाठी आज एका विशेष ऑनलाईन खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.…

मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक साकारणार; १.४६ कोटींचा निधी मंजूर

मिरा भाईंदर – घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदरकरांची प्रदीर्घ प्रतीक्षा आता संपुष्टात येणार असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६ फुटी पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीला वेग आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या सामाजिक…

मंगल नगर मार्केटमध्ये वसुलीचा ‘बाजार’; गरिबांच्या खिशातून ठेकेदाराचे खिसे गरम!

​मिरा-भाईंदर:– घनश्याम आंबोकर मिरा-भाईंदर महापालिकेच्या कारभारावर आता ‘बाजार वसुली’वरून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगल नगर येथील भाजी मार्केटमध्ये गरीब विक्रेत्यांकडून दररोज तब्बल २३० रुपयांची वसुली केली जात असल्याचा धक्कादायक…