Tag: #MaharashtraTimes

पालघरच्या सागरी सुरक्षिततेसाठी केंद्रीय निधी आणा; खासदार डॉ. हेमंत सवरा यांची थेट अमित शाहांकडे मागणी

​दिल्ली (अनिल वाघेला ): पालघर जिल्ह्याला लाभलेली ११० किलोमीटर लांबीची किनारपट्टी वाचवण्यासाठी आणि किनारपट्टीवरील गावांच्या संरक्षणासाठी ‘आपत्ती निवारण योजने’अंतर्गत (Disaster Mitigation Scheme) तातडीने केंद्रीय आर्थिक मदत मंजूर करावी, अशी आक्रमक…

वसईत सुशोभीकरणाचा ‘बुलडोझर’; कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे शंभर वर्षांचे वृक्ष उखडले…

सांडोर-सालोली येथील उचलेश्वर तलावातील प्रकार… तलावाचे ओबडधोबड खोदकाम अंगलट; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली दोषी अभियंते व कंत्राटदारावर कारवाईची मागणी बहुजन महा व्यूज अँड न्युज विशेष प्रतिनिधी | वसई ​पर्यावरण संवर्धनाच्या…

वसई-विरारमध्ये अनधिकृत बांधकामांचे उच्छाद; प्रभाग समिती ‘C’ च्या कार्यक्षेत्रात प्रशासकीय आशीर्वादानेच ‘इमले’?

​विशेष प्रतिनिधी, वसई: ​वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा कर्करोग आता नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. प्रभाग समिती ‘C’ च्या अंतर्गत येणाऱ्या मौजे शिर्गाव, कांदलपाडा परिसरात सध्या कायद्याचे सर्रास उल्लंघन…

लोकशाहीचा नवा अध्याय! वसई-विरारमध्ये पत्रकारांच्या ऐक्यासाठी १२ जूनला ऐतिहासिक निवडणूक

प्रतिनिधी, वसईवसई-विरारमधील माध्यम क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी आणि सर्व पत्रकारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एक अत्यंत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. ‘वसई विरार महापालिका पत्रकार संघा’ची पहिली ऐतिहासिक आणि लोकशाही मार्गाने…

लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत; वसई-विरार महापालिका पत्रकार संघ स्थापन.

वसई-विरार: डिजिटल ते प्रिंट; सर्व पत्रकार एकाच छताखाली! वसई: वाढत्या नागरीकरणासोबतच गुंतागुंतीच्या होत चाललेल्या वसई-विरार उपनगरातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी अखेर ‘वसई विरार महापालिका पत्रकार…

पुरोगामी महाराष्ट्राचे प्रतिबिंब! मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीने नालासोपाऱ्यातील भीमजयंती ठरली प्रेरणादायी.

नालासोपारा (वसीम अहमद शेख ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेली बंधुत्वाची संकल्पना आज नालासोपाऱ्यात प्रत्यक्ष कृतीत उतरलेली पाहायला मिळाली. निमित्त होते बाबासाहेबांच्या जयंतीचे. नालासोपारा पूर्व येथील…

‘बाबासाहेबानं दिलं हे…बाबासाहेबानं!’~ ॲड. संदीप केदारे.

UGC च्या नव्या नियमांच्या विरोधात (जातीय भेदभाव कमी करण्यासाठी बनवलेल्या) एका तरुणीनं JNUमध्ये‘ब्राह्मणवाद मनुस्मृती जिंदाबाद, “च्या घोषणा दिल्या. महिलांना वारसाहक्क, घटस्फोटाचा अधिकार, कायदेशीर संरक्षण आणि मुळातच स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळवून…

You missed