शिक्षणाच्या वाटेवर अडथळे आणणाऱ्यांना तरुणांनी उत्तर द्यावे! – घनश्याम आंबोकर
नेहा बोरा या तरुणीने शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी तब्बल २६ दिवस उपोषण केले. आपल्या निर्भय आणि ठाम भूमिकेमुळे ती देशभर चर्चेत आली. मात्र, तिच्यावर श्रीरामाचे नारे देत एका व्यक्तीने…
मीरा-भाईंदरच्या रस्त्यांसाठी ५०० कोटींचे कर्ज नको; सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
प्रशासकीय काळातील कामांची थकबाकी आणि कर्जाचा डोंगर; MMRDA च्या निधीतून कामे पूर्ण करण्याची मागणी मीरा भाईंदर (घनश्याम आंबोकार) : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांच्या बिलांची थकबाकी आणि त्यासाठी पुन्हा…
ABC केंद्राच्या कारभारात मुक्या प्राण्यांच्या आरोग्याशी खेळ; ‘प्रतापराव राणे ट्रस्ट’ व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
– युवक काँग्रेसचे रवींद्र खरात यांच्या तक्रारीनंतर राज्यस्तरीय समितीच्या अहवालातून धक्कादायक बाबी उघड मीरा-भाईंदर (घनश्याम आंबोकर) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control – ABC) केंद्राच्या कारभारातील अनागोंदी…
‘अन्नदिन’ प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाचे कडक निर्देश; खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई,(अनिल वाघेला )सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणत लाभार्थ्यांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी दरमहा ७ तारखेला ‘अन्नदिन’ साजरा करण्यात येणार आहे. यासाठी रास्त भाव धान्य दुकानांपर्यंत (रेशन दुकाने) धान्याचा पुरवठा वेळेत…
राजीवली आणि केळीच्या पाड्यात मुलभूत सुविधांचा बोजवारा; रस्त्यांवरील कीचड अन् तुटलेल्या गटारांमुळे नागरिक त्रस्त
वसई | विशेष प्रतिनिधी जावेद नासिर खान वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील राजीवली, केलीचा पाडा और वाघराल पाडा या परिसरातील नागरिकांना सध्या भीषण नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे येथील…
जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जप्रकरणी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी
मीरा-भाईंदर घनश्याम आंबोकर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी मीरा-भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी हातात बॅनर झळकावत कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री…
माणूसकी फाउंडेशनतर्फे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत मनपा आयुक्त व शिक्षण विभाग प्रमुखांचा सन्मान
मिरा-भाईंदर : गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत ‘माणूसकी फाउंडेशन’च्या वतीने मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि नवनियुक्त शिक्षण विभाग प्रमुख सुलभा वातारे यांचा भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची फ्रेम (प्रस्तावना) भेट देऊन…
पालघरच्या सागरी सुरक्षिततेसाठी केंद्रीय निधी आणा; खासदार डॉ. हेमंत सवरा यांची थेट अमित शाहांकडे मागणी
दिल्ली (अनिल वाघेला ): पालघर जिल्ह्याला लाभलेली ११० किलोमीटर लांबीची किनारपट्टी वाचवण्यासाठी आणि किनारपट्टीवरील गावांच्या संरक्षणासाठी ‘आपत्ती निवारण योजने’अंतर्गत (Disaster Mitigation Scheme) तातडीने केंद्रीय आर्थिक मदत मंजूर करावी, अशी आक्रमक…
वसई-विरारमध्ये विकासाचा खेळखंडोबा: ‘रेट बोर्ड’च्या चर्चेमुळे नागरिक संतप्त; नगरसेवकांनी माफी मागण्याची मागणी
वसई-विरार | प्रतिनिधी विनायक खर्डे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रखडलेले रस्ते, अपूर्ण गटारांची कामे आणि वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.…
कारभाराची ‘फाइल’ लालीतच अडकली; सुस्त यंत्रणेमुळे नागरिकांचे हाल कायम
मंगळवार: (विनायक खर्डे) शासकीय योजनांचा गाजावाजा आणि गतीमान प्रशासनाचे दावे कागदावरच असल्याचे चित्र सध्या सर्वसामान्य नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. धोरणात्मक निर्णय आणि घोषणांचा पाऊस पडत असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या…
